आली आली म्हणता लाट परत गेली, किनाऱ्याला स्पर्श करून पुन्हा विरघळून गेली...
दुःख हि अशीच असतात पापणी मिटता मिटता पहाट होते, दिशा दिशा सप्तरंगात उजळून निघते....
प्रश्न समस्या येतात ती शिकत सोडविण्यासाठीच ....
आनंदस्वरूप रूप आपले, जगायचे ते आनंद वाटन्यासाठी....
सुंदर निसर्गात फिरताना मन हरखून जाते..
विश्वप्रार्थना म्हणताना मन व्यापक होऊन रहाते...
सर्वांना शुभ विचारांची शुभ प्रभात
विठ्ठल घाडी चारकोप
९१६७७ ५५२०३
दुःख हि अशीच असतात पापणी मिटता मिटता पहाट होते, दिशा दिशा सप्तरंगात उजळून निघते....
प्रश्न समस्या येतात ती शिकत सोडविण्यासाठीच ....
आनंदस्वरूप रूप आपले, जगायचे ते आनंद वाटन्यासाठी....
सुंदर निसर्गात फिरताना मन हरखून जाते..
विश्वप्रार्थना म्हणताना मन व्यापक होऊन रहाते...
सर्वांना शुभ विचारांची शुभ प्रभात
विठ्ठल घाडी चारकोप
९१६७७ ५५२०३
No comments:
Post a Comment